राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळं पक्षांना पाणी मिळणं कठीण होत आहे. हे पाहून विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी एक उपक्रम राबवला आहे.