पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल पाहवत नसल्यानं तरुणानं पत्नीचे सोन्याचे दागिने विकून बोअरवेल घेतले. बोअरवेलच्या पाण्यातून पाच गावातील ग्रामस्थांना मोफत पाणी दिले.