Aaditya Thackeray Meeting : मुंबईचा पाणी प्रश्न गंभीर, आदित्य ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली
सरकार असताना केंद्र सरकारने ही नियमावली लावली होती तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही लागू करणार नाही कारण काही काही शहरांमध्ये ही लागू होऊ शकते पण काही बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या प्रॅक्टिकल मागण्या आहेत त्या मला वाटत केंद्र सरकारने ऐकून बदलायला पाहिजेत पण मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून बीएसटीचे हाल मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून बघा जे स्वतःच्या याच्यासाठी जातात स्वार्थासाठी बोलत नाही. आम्ही जे प्रामाणिक मुंबईकर आहेत जे मुंबईत. प्रयत्न करतात पण एक आहे मुंबई महानगरपालिकानी बीएससीला मदत करणं गरजेच होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण बोललो होतो आमचं सरकार असताना आम्ही 10,00 इलेक्ट्रिक बस मुंबईत आणू इच्छतो ते सगळंनी बंद केलेल आहे. दुर्दैव असं आहे की या वर्षाच्या शेवटापर्यंत जी बीएसटी प्रत्येक दिवशी 32 ते 35 लाख लोकांना मदत करते प्रवासामध्ये त्या बीएसटीचे आकडे साधारणपणे 250 वर येतील असं हे फडणवीस साहेबांच काम आहे. मराठा इतिहासा संशोधक असा केला मराठा इतिहास संशोधक असा उल्लेख केला? =