पुरात घरचे चटणी-मीठ ही गेलं, घडवलेल्या मूर्तींची नुसती मातीच राहिली... कस जगायचं आम्ही? किती दिवस पुराचा सामना करायचा??#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews