Manipur Violence: राज्यातील मणिपूर हिंसाचारात अडकलेले विद्यार्थी सुखरूप मायदेशी परतले, पालकांनी राज्य सरकारचे मानले आभार
2023-05-09 25 Dailymotion
मणिपूरमधल्या हिंसाचारात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या 25 विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यात महाराष्ट्र सरकारला यश आले आहे. मणिपूरमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना इम्फाळहून गुवाहाटीमार्गे मुंबईत आणण्यात आलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ