विधिमंडळाच्या पायर्यांवर विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधकांनी मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार येताना पाहताच विरोधकांनी घोषणाबाजी केली.