Aurangabad : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीतAurangabad : जालाननगर भागात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती केली जात असल्याने महापालिकेने शटडाऊन घेतले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. व्हीडीओ - सचिन माने#aurangabad