नेतेमंडळी राजकारणात दंग पण...शेतकऱ्यांचे काय ? राज्यात नेतेमंडळी राजकारणा मध्ये दंग असल्याने शेती कडे दुर्लक्ष . शेतकरी दुःखात. टोमॅटो ला भाव नाही.#farmers #maharashtra #politics