आपल्याजवळ असलेले ज्ञान हे आपण इतरांना दिले पाहिजे. आपण जर आपल्याजवळ असलेले ज्ञान इतर कोणालाही दिले नाही तर त्या ज्ञानाचा काहीही फायदा नाही. समाजामधील इतर व्यक्तींच्या मनामध्ये दु:ख व अडचणी असतील तर आपण त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण देण्याचा प्रयत्न करावा. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी इतरांना सुख दिल्याने काय होईल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Happiness
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा