बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्येवीज पडून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश मध्येही लोकांचे मृत्यु झाल्याची माहिती समोर येत आहे.